अमृतसर : इटलीवरून भारतात परतलेले, संस्थात्मक विलगीकरणात असलेले १३ कोरोनाबाधित रुग्ण पळून गेल्याची घटना अमृतसरमध्ये घडली आहे. यापैकी ९ जण विमानतळावरूनच पळाले असून ४ जण स्थानिक रुग्णालयातून पळून गेले आहेत. इटली ते भारत विमानप्रवास करून १६० जण भारतात बुधवारी परतले. त्यापैकी १२५ प्रवासी बाधित आढळले होते. बाधित प्रवाशांना गुरु नानक देव रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.
…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…