संचारबंदी लावण्याची परिस्थिती निर्माण करू नये : बसवराज बोम्मई

  88

बंगळुरु : कोरोना विषाणूच्या नव्याने निर्माण झालेल्या प्रकाराने खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.


माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असलेल्या बेळगाव आणि विजयापूरा भागात अधिक सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे.


या भागात कोरोनाचा प्रभाग वाढतो आहे. ते पुढे म्हणाले की, नागरिकांनी नियमांचे पालन करावे तसेच संचारबंदी लावण्याची परिस्थिती निर्माण करू नये.

Comments
Add Comment

अंडाकरी बनवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने केली आत्महत्या

धमतरी (छत्तीसगढ): छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ त्याच्या

वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत

पंतप्रधान मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार आहेत. या संदर्भात परराष्ट्र सचिव

उदयगिरी आणि हिमगिरी, २ निलगिरी-क्लास फ्रिगेट्स भारतीय नौदलात दाखल

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात नौदलाने मंगळवारी आयएनएस

भिंतीवरून उडी मारून पलायन करणारा आमदार ईडीच्या ताब्यात

फोन नाल्यात फेकला कोलकाता : पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीतील कथित

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र