रत्नागिरी : चिपळूण शहरातील खाटीक गल्ली येथील एका बंद घराला काल (दि. २९ डिसेंबर) भीषण आग लागली. घरी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत घरातील विविध वस्तू व साहित्य जळून खाक झाले. त्यात लाखोंचे नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणली. आग कशामुळे लागली त्याचे कारण समजू शकलेले नाही.
शहरातील खाटीक गल्ली येथील आरशद मेहता सहीबोले हे आपल्या कुटुंबासह परदेशी असतात. त्यांचा फरदीन हा मुलगा त्यांच्या धामणदेवी येथील बहिणीकडे राहतो. त्यामुळे त्यांचे शहरातील घर बंदच असते. त्याच्या घराला आग लागली.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…