विना मास्क प्रकरणी १०० जणांवर कारवाई

भाईंदर : नवघर पोलिसांनी मंगळवारी सकाळपासून मिरा-भाईंदर शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली. नवघर पोलिसांनी गोडदेव नाका, नवघर नाका, फाटक रोड, भाईंदर स्टेशन परीसरात नाकाबंदी करत जवळपास दिवसभरात १०० हून अधिक जणांवर कारवाई केली. त्यांच्या कडून दंड वसूल करत त्यांना पावती देण्यात आली असल्याची माहिती नवघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांनी दिली.


विना मास्क फिरणाऱ्यांना यापुढे मास्कचा वापर करण्याचे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

जनगणना २०२७: मुंबईत पूर्व चाचणी चेंबूर एम पश्चिम विभागात

मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद? जाणून घ्या...

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये

कबुतर खान्यांसाठी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केली ही मागणी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी