भाईंदर : नवघर पोलिसांनी मंगळवारी सकाळपासून मिरा-भाईंदर शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली. नवघर पोलिसांनी गोडदेव नाका, नवघर नाका, फाटक रोड, भाईंदर स्टेशन परीसरात नाकाबंदी करत जवळपास दिवसभरात १०० हून अधिक जणांवर कारवाई केली. त्यांच्या कडून दंड वसूल करत त्यांना पावती देण्यात आली असल्याची माहिती नवघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांनी दिली.
विना मास्क फिरणाऱ्यांना यापुढे मास्कचा वापर करण्याचे सांगण्यात आले आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…