लेफ्टनंट कर्नल विकास रायझादासह अनेकांना अटक

मुंबई : आर्मी भरती प्रक्रियेचा पेपर लिक केल्याप्रकरणी सीबीआयनं मोठी कारवाई केलेय. सीबीआयनं लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा, हवालदार सुशांत नाहक, शिपाई अलोक कुमार आणि अलोक कुमारची पत्नी प्रियांका यांना अटक. 2019 मधे  सैन्याच्या क दर्जाच्या पदांची भरती करण्यासाठी घेण्यात आलेल्या 'परिक्षेची ॲन्सर की' या आरोपींकडे असल्याच समजल्यावर सी बी आय च्या एन्टी करप्शन विभागाकडून या आरोपींवर नजर ठेवण्यात आली आणि त्यांचे कॉल रेकॉर्डिं करण्यात आले.  त्यामधे या चौघांनी चाळीस ते पन्नास हजार रुपयांमध्ये आर्मीच्या 'क' दर्जाच्या पदांची 'ॲन्सर की' विकल्याच आढळून आलं आलं.


 यातील लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा पुण्यातील सैन्याच्या दक्षिण मुख्यालयात कार्यरत असून हवालदार सुशांत नाहक हा देखील दक्षिण मुख्यालयात तैनात आहे. तर शिपाई अलोक कुमार हा  कर्नल विकास रायझादाच्या ऑफीसमधे काम करतो. अलोक कुमारची बायको प्रियांका हीच्या मोबाईलवरून ॲन्सर की पाठवण्यात आल्याच सी बी आय च्या तपासात दिसून आलय.  त्याचबरोबर या चौघांचा सहभाग 2021 मधे झालेल्या सैन्य भरती घोटाळ्यात देखील असल्याच सी बी आयला आढळून आलय.

Comments
Add Comment

Gold-Silver Rate: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने-चांदीच्या दरात वाढ

मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार ९ फेब्रुवारी रोजी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. ऐन

Shirur Panchayat Samiti Election Result 2026: कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंचा पराभव; भाजपच्या मनीषा पाचंगेंनी मारली बाजी

मुंबई: समाज माध्यमावर प्रचंड फेमस असणाऱ्या शिरुर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना

सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरेंचा करिष्मा; मोहिते पाटील, जानकरांना जोरदार धक्का

मुंबई : सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रस्थापित नेत्यांना धक्का देत

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील महायुतीच्या तब्बल 27 जागा बिनविरोध, संपूर्ण यादी...

मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यात कोणाची सत्ता येणार, कोण गुलाल उधळणार, कोण बाजी मारणार

जम्मू आणि हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता, हवामान खात्याने 'या' राज्यांना दिला इशारा

दिल्ली: हवामान खात्याने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने

Dombivali: मानकोली उड्डाणपूल बनला रेसिंगचा अड्डा, नागरिकांच्या जीवाला धोका

डोंबिवली : डोंबिवलीमधील ठाणे आणि डोंबिवलीला जोडणारा मोठा गाव मानकोली उड्डाणपूल चार चाकी वाहनांच्या रेसिंगच्या