जैसलमेर – राजस्थानातील भारत पाकिस्तान सीमेजवळ भारतीय हवाई दलाचे मीग-२१ लढाऊ विमान कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या दुर्घटनेत विमानाचे पायलट विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा मृत्यू झाला. भारतीय हवाई दलाने ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या. तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र विंग कमांडर हर्षित सिन्हा यांना वाचविण्यात यश मिळाले नाही. हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…