'मुलगी झाली हो' फेम साजिरी ख-या आयुष्यात बांधणार लगीनगाठ

  788

मुंबई : 'मुलगी झाली हो' या मालिकेत शौनकसोबत विवाहबंधनात अडकलेल्या साजिरीचा खऱ्या आयुष्यातही विवाहसोहळा संपन्न होणार आहे. साजिरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या सुभाष लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.



नुकताच दिव्याचा टिळक समारंभ पार पडलाय. अक्षय घरतसोबत दिव्या लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलय. शिवाय या जोडीचे फोटोही सोशल मिडीयावर वायरल झाले आहेत. अक्षय हा न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. अक्षय आणि दिव्याची मैत्री मोठ्या कालावधीपासूनची आहे. मात्र या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. एवढंच काय तर दिव्याच्या वाढदिवसाला अक्षयने तिच्या मालिकेच्या सेटवर जाऊन तिला सरप्राईज दिले होते.





तेव्हा लवकरच ही गोड जोडी लगीनगाठ बांधून नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहे. हे लग्न नेमकं कधी असेल हे अद्याप समोर आलेलं नसलं तरी त्यांच्या टिळक समारंभाचे फोटो समोर आले आहेत.




Comments
Add Comment

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राणी मुखर्जीने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, फोटो झाले व्हायरल

मुंबई: 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या चित्रपटासाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

'दशावतार'च्या गूढ पोस्टरने वाढवली उत्सुकता; १२ सप्टेंबरला उलगडणार रहस्य!

मुंबई: झी स्टुडिओज प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित 'दशावतार' या आगामी मराठी चित्रपटाचे

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

बालकलाकार, तांत्रिक पुरस्कारांतही मराठी कलावंतांचा डंका नवी दिल्ली  : चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या

Rani Mukherji Reaction: पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राणी मुखर्जी काय म्हणाली?

३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर राणी मुखर्जीने मिळवला पहिला राष्ट्रीय पुरस्कार Rani Mukherji Reaction on First national Award: राणी

'द केरळ स्टोरी'ला राष्ट्रीय पुरस्कार! केरळचे मुख्यमंत्री संतापले

अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन