कोरोना वाढतोय! महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सहा नवीन रुग्ण, देशात एकूण १५३ बाधित

नवी दिल्ली : देशात कोरोनासह ओमायक्रॉन बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांत वाढ होत असल्याकारणाने चिंता व्यक्त केली जात आहे.


आतापर्यंत एकूण १२ राज्यांमध्ये ओमायक्रॉन पसरला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ५४ बाधित आढळले आहेत. त्याच वेळी, राजधानी दिल्लीत २२, तेलंगणात २०, राजस्थानमध्ये १७, कर्नाटकात १४, गुजरातमध्ये ९, केरळमध्ये ११, उत्तर प्रदेशमध्ये दोन, आंध्र प्रदेश, चंदीगड, तामिळनाडू आणि प. बंगालला ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आता १५३ वर पोहचली आहे.


याआधी, रविवारी राजधानी दिल्लीत कोरोनाचे १०७ प्रकरणे नोंदवण्यात आली होती, जी सहा महिन्यांनंतर एका दिवसातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद दिल्लीत झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रविवारी येथे ९०२ रुग्ण आढळले.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी