कोरोना वाढतोय! महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सहा नवीन रुग्ण, देशात एकूण १५३ बाधित

नवी दिल्ली : देशात कोरोनासह ओमायक्रॉन बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांत वाढ होत असल्याकारणाने चिंता व्यक्त केली जात आहे.


आतापर्यंत एकूण १२ राज्यांमध्ये ओमायक्रॉन पसरला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ५४ बाधित आढळले आहेत. त्याच वेळी, राजधानी दिल्लीत २२, तेलंगणात २०, राजस्थानमध्ये १७, कर्नाटकात १४, गुजरातमध्ये ९, केरळमध्ये ११, उत्तर प्रदेशमध्ये दोन, आंध्र प्रदेश, चंदीगड, तामिळनाडू आणि प. बंगालला ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आता १५३ वर पोहचली आहे.


याआधी, रविवारी राजधानी दिल्लीत कोरोनाचे १०७ प्रकरणे नोंदवण्यात आली होती, जी सहा महिन्यांनंतर एका दिवसातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद दिल्लीत झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रविवारी येथे ९०२ रुग्ण आढळले.

Comments
Add Comment

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास