देशातील ओमायक्रॉन व्हेरियंट बाधितांची संख्या @ १४५

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे रूग्ण वाढत असून ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या १४५ झाली आहे.


देशात महाराष्ट्रात सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. शनिवारी ओमायक्रॉनच्या ८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही ४८ वर पोहोचली आहे. राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण ४८ रुग्णांपैकी मुंबई येथे १८, पिंपरी चिंचवड येथे १०, पुणे ग्रामीण येथे ६, पुणे मनपा क्षेत्रात ३ कल्याण डोंबिवली येथे २, उस्मानाबाद २, बुलढाणा २, नागपूर १, लातूर १ आणि वसई विरार येथे १ अशा रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी २८ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.



ओमायक्रॉनग्रस्तांची राज्यनिहाय आकडेवारी


महाराष्ट्र - 48


दिल्ली - 22


तेलंगणा - 20


राजस्थान - 17


कर्नाटक - 14


केरळ - 11


गुजरात - 07


उत्तर प्रदेश - 02


आंध्र प्रदेश - 01


चंदीगड - 01


तामिळनाडू - 01


पश्चिम बंगाल – 01

Comments
Add Comment

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास