प्रहार    

देशातील ओमायक्रॉन व्हेरियंट बाधितांची संख्या @ १४५

  67

देशातील ओमायक्रॉन व्हेरियंट बाधितांची संख्या @ १४५

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे रूग्ण वाढत असून ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या १४५ झाली आहे.


देशात महाराष्ट्रात सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. शनिवारी ओमायक्रॉनच्या ८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही ४८ वर पोहोचली आहे. राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण ४८ रुग्णांपैकी मुंबई येथे १८, पिंपरी चिंचवड येथे १०, पुणे ग्रामीण येथे ६, पुणे मनपा क्षेत्रात ३ कल्याण डोंबिवली येथे २, उस्मानाबाद २, बुलढाणा २, नागपूर १, लातूर १ आणि वसई विरार येथे १ अशा रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी २८ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.



ओमायक्रॉनग्रस्तांची राज्यनिहाय आकडेवारी


महाराष्ट्र - 48


दिल्ली - 22


तेलंगणा - 20


राजस्थान - 17


कर्नाटक - 14


केरळ - 11


गुजरात - 07


उत्तर प्रदेश - 02


आंध्र प्रदेश - 01


चंदीगड - 01


तामिळनाडू - 01


पश्चिम बंगाल – 01

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात चर्चा, परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर

नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात

लोकसभेत सुधारित आयकर विधेयक सादर

देशाच्या करप्रणालीत अद्ययावत, सुलभता येणार नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत नवीन

मुंबईत कबुतरांना खायला घालण्यावर बंदी कायम, सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार

नवी दिल्ली: मुंबईतील कबुतरखान्यांवरील बंदीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप

Air India: १ सप्टेंबरपासून दिल्ली-वॉशिंग्टन उड्डाण सेवा बंद होणार! एअर इंडियाने केले जाहीर

नवी दिल्ली : एअर इंडियाने सोमवारी घोषणा केली की ते १ सप्टेंबर २०२५ पासून दिल्ली-वॉशिंग्टन डीसी दरम्यान थेट उड्डाण

Donald Trump : "ट्रम्पचा टॅरिफ बॉम्ब! अमेरिकन अर्थव्यवस्थेला थेट फटका" ट्रम्पच्या निर्णयाने कंपन्यांची घबराट

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतातून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर

सीबीएसईची नववीची परीक्षा आता ‘ओपन बुक’ पद्धतीने

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची पद्धत बदलण्याचा