दिल्लीत पुन्हा ‘ओमायक्रॉन’चे चार रुग्ण सापडले

नवी दिल्ली : देशात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराची लागण होण्याच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूचे ओमायक्रॉन हे धोकादायक रूप आता ११ राज्यांमध्ये पसरले आहे. बुधवारी ओमायक्रॉनचे नवीन रुग्ण केरळमध्ये चार, महाराष्ट्रात चार, तेलंगणात दोन आणि पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एक अशा एकूण १२ रुग्णांची एका दिवसात पुष्टी झाली आहे. त्याचवेळी दिल्लीत आज आणखी चार रुग्ण आढळले आहेत. यासह, देशातील एकूण संक्रमित लोकांची संख्या ७७ वर पोहोचली आहे.


दिल्लीत ओमिक्रॉनच्या रुग्णांची एकूण संख्या १० झाली आहे. या १० रुग्णांपैकी एकाला डिस्चार्ज देण्यात आला असून नऊजण अजूनही एलएनजेपी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले.


दरम्यान, महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक आतापर्यंत एकूण ३२ रुग्ण आढळून आले आहेत. राजस्थान १७ रुग्णांसह दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय गुजरात (४), कर्नाटक (३), केरळ (५), आंध्र प्रदेश (१), तेलंगणा (२), पश्चिम बंगाल (१), चंदीगड (१), तामिळनाडू (१) यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास