भिवंडीत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यासाठी जनजागृती

  141

भिवंडी (वार्ताहर) : टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या हेतूने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक कर्मचाऱ्यांनी स्वच्छ भारत अभियान २०२१-२२ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत मनपा आरोग्य विभागाचे उपायुक्त दिपक झिंझाड यांच्या मार्गदर्शनाखाली वेताळ पाडा व संभाजी चौक येथे नगरसेवक अरुण राऊत आणि अभिषेक राउत यांच्या उपस्थितीत नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत, तसेच ओला कचरा व भाजीपाल्याचा कचरा, जेवणाचा खरकटा, फळांच्या साली, कागद-प्लास्टिक भंगारवाल्यांना विकण्याबाबत त्याचप्रमाणे सिंगल युस प्लास्टिक बंदी, कापडी पिशवीचा वापर, ओल्या कचऱ्यापासून शहरातील आरीफ गार्डन येथील खत निर्मूलन केंद्रात खत बनवणे अशा प्रकारे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.



यावेळी सहाय्यक आयुक्त दिलीप खाणे, प्रभाग आरोग्य निरीक्षक एम. पी.विशे, आरोग्य निरीक्षक दिपक धनगर, महेश दुसा, दिगंबर जाधव, मुकेश सुर्वे, महेश सोनवणे आदी कर्मचारी उपस्थित होते





Comments
Add Comment

Snakes Smuggling: मुंबई विमानतळावर बँकॉकच्या फ्लायरमधून १६ जिवंत साप जप्त, युवकाला अटक

सामान तपासणीदरम्यान कापसाच्या पिशव्यांमध्ये साप आढळले मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

मुंबई: गुजरातमधील जुनागड येथील गिरनार पर्वताच्या पाचव्या भागात श्री दत्तात्रेय भगवान यांचे तपश्चर्या स्थान

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने