भिवंडीत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यासाठी जनजागृती

भिवंडी (वार्ताहर) : टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या हेतूने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक कर्मचाऱ्यांनी स्वच्छ भारत अभियान २०२१-२२ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत मनपा आरोग्य विभागाचे उपायुक्त दिपक झिंझाड यांच्या मार्गदर्शनाखाली वेताळ पाडा व संभाजी चौक येथे नगरसेवक अरुण राऊत आणि अभिषेक राउत यांच्या उपस्थितीत नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत, तसेच ओला कचरा व भाजीपाल्याचा कचरा, जेवणाचा खरकटा, फळांच्या साली, कागद-प्लास्टिक भंगारवाल्यांना विकण्याबाबत त्याचप्रमाणे सिंगल युस प्लास्टिक बंदी, कापडी पिशवीचा वापर, ओल्या कचऱ्यापासून शहरातील आरीफ गार्डन येथील खत निर्मूलन केंद्रात खत बनवणे अशा प्रकारे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.



यावेळी सहाय्यक आयुक्त दिलीप खाणे, प्रभाग आरोग्य निरीक्षक एम. पी.विशे, आरोग्य निरीक्षक दिपक धनगर, महेश दुसा, दिगंबर जाधव, मुकेश सुर्वे, महेश सोनवणे आदी कर्मचारी उपस्थित होते





Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या