बिग बॉसमध्ये जय आणि विकासची डील...

  110

मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सदस्यांवर पडला नॉमिनेशनचा बॉम्ब. या टास्कमध्ये कोणता सदस्य कोणत्या सदस्याला नॉमिनेट करणार हा प्रश्न फक्त प्रेक्षकांनाच पडला नसून घरातील सदस्यांना देखील पडला आहे. आणि याचसंदर्भात विशाल आणि मीनल तर दुसरीकडे विकास आणि जय चर्चा करताना दिसणार आहेत.



विशाल मीनलला सांगताना दिसणार आहे, मला असं वाटतं की, मी हे deserve करतो. आपण असा निर्णय घेतला टास्कमध्ये की कोणाचे पैसे कमी व्हायला नको जो finalist आहे. जो कोणी होईल finalist त्याला मॅक्सिमम अमाऊंट मिळेल. कारण मी जर नॉमिनेट झालो तर अर्धे पैसे कमी होत आहेत आणि हे नको व्हायला. दुसरीकडे जय आणि विकासमध्ये डील झाली. मीनल विशालला विचारणार आहे तुला काय वाटतं तुझं नावं कोण घेईल ? त्यावर विशाल म्हणाला, कोणी येडा असेल तोच देईल. द्यायलाच नाही पाहिजे. मीनलचे म्हणणे आहे, त्यांना एवढी अक्कल पाहिजे...आता आजच्या भागात आणखी काय घडतं त्याचेदेऱखिल अपडेट्स लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत.

_
Comments
Add Comment

Satish Deshmukh Death : मोठी बातमी : जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू; जरांगेंच्या उपोषणापूर्वी धक्कादायक घटना

जुन्नर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथून निघालेला मोर्चा सध्या मुंबईच्या दिशेने

राज ठाकरेच्या घरच्या गणपतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले दर्शन, शिवतीर्थवर काय झाली चर्चा?

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले असून, सकाळपासून अनेक राजकीय लोकांची वर्दळ

वसई इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला! ७ जणांचा मृत्यू तर ९ जखमी

पालघर: वसई तालुक्यातील नारंगी रोड वरील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत लगतच्या चाळीवर कोसळल्यामुळे आज

मुंबईतील 'हे' १२ पूल गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी धोकादायक! BMC चा निर्वाणीचा इशारा

१२ पुलांवरून श्रीगणेश मिरवणूक नेताना काळजी घेण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आवाहन मुंबई : बृहन्मुंबई

अखेर मराठा आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी मिळाली, पण...

आझाद मैदानावर मराठा आंदोलनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एका दिवसाची परवानगी दिली मुंबई: मराठा आरक्षणाच्या

जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली शेकडो मराठा मुंबईच्या दिशेने रवाना, कुठून कसे येणार? जाणून घ्या सविस्तर-

मुंबई: गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटत नसल्याकारणामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या