बिग बॉसच्या घरामध्ये साजरा होणार तृप्तीताईंचा वाढदिवस

मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज साजरा होणार आहे तृप्तीताईंचा वाढदिवस. ज्या निमित्ताने त्यांनी एक आयुष्यावर भाष्य करणारी सुंदर कविता घरच्या सदस्यांना ऐकवली.



आयुष्यं हे विधात्याच्या वहीतलं पानं असतं. रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. शेवटचं पानं मृत्यू तर पहिलं पानं जन्म असतं. मधली पानं आपणच भरायची असतात. कारण आपलंच ते कर्म असतं.... चुका जरी झाल्या तरी फाडून फेकायचं नसतं. कारण त्यातूनचं आपल्याला पुढे शिकायचं असतं. एकटे आलो म्हणून काय झालं सर्वांच होऊन जायचं असतं...



तृप्तीताईंनी इतकी समर्पक कविता सांगितल्यावर घरातील सदस्यांना अश्रू अनावर झाले.
Comments
Add Comment

बिग बॉस १९ स्पर्धकांना दाखवली ट्रॉफीची पहिली झलक, टॉप ५ स्पर्धकांचे डोळे दिपले

मुंबई : बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना घरातील पाच फायनलिस्ट निश्चित झाले आहेत. बिग बॉसने या सीझनच्या

रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या आगामी चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. काही

प्राजक्तानं नंदीवरुन घेतलेली एन्ट्री योग्य की अयोग्य ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

मुंबई : नुकताच स्वराज्यरक्षक संभाजी फेम येसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा विवाह सोहळा झाला.

रीलस्टार जोडपं निघाले सराईत चोर! आयफोन 17 प्रो मॅक्स, साडे सहा तोळे सोन्याचे दागिने आणि लाखो रुपये...

अहिल्यानगर: जिल्हा पोलिस दलाने बसमधून महिलांच्या पर्स चोरी करणाऱ्या एका सराईत जोडप्याला जेरबंद केले आहे. या

‘व्ही. शांताराम’ यांचे जीवन मेगा बायोपिकच्या रूपात

भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे

हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्या-फुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी