सुरक्षा रक्षकांचे सर्वोच्च बलिदान सदैव प्रेरणा देत राहील : पंतप्रधान

नवी दिल्ली : संसदेवर २००१ साली झालेल्या हल्याच्या वेळी, कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सुरक्षा रक्षकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आदरांजली अर्पण केली (Prime Minister pays tributes) तसेच जवानांचे अभिवादन आणि स्मरण केले.


ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "२००१ साली संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी आकर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आदरांजली अर्पण करतो. देशाप्रती त्यांची सेवा आणि सर्वोच्च बलिदान प्रत्येक नागरिकाला सदैव प्रेरणा देत राहील."

Comments
Add Comment

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा