नवी दिल्ली : संसदेवर २००१ साली झालेल्या हल्याच्या वेळी, कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सुरक्षा रक्षकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आदरांजली अर्पण केली (Prime Minister pays tributes) तसेच जवानांचे अभिवादन आणि स्मरण केले.
ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “२००१ साली संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी आकर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आदरांजली अर्पण करतो. देशाप्रती त्यांची सेवा आणि सर्वोच्च बलिदान प्रत्येक नागरिकाला सदैव प्रेरणा देत राहील.”
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…