जेष्ठ भाजप नेते आमदार हरबंस कपूर यांच्या निधनामुळे दु:ख : पंतप्रधान

नवी दिल्ली : उत्तराखंडचे जेष्ठ भाजप नेते व डेहराडूनच्या (Dehradun) कॅंट भागातील भाजप आमदार हरबन्स कपूर (Harbans Kapoor) यांचे निधन झाले. हरबंस कपूर यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तीव्र शोक व्यक्त केला आहे. (Prime Minister pays tributes to harbans kapoor)


ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "भाजप उत्तराखंडचे जेष्ठ सहकारी हरबंस कपूर जी त्यांच्या निधनामुळे दु:ख झाले. ते एक जेष्ठ लोकप्रतिनिधी आणि प्रशासक होते. सामाजिक सेवा आणि कल्याण क्षेत्रात त्यांच्या योगदानासाठी हरबंस कपूर सदैव लक्षात राहतील. समर्थक आणि कुटुंबीयांना संवेदना. ओम शांती." असे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ट्विटर संदेशात नमूद केले आहे.


कपूर सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी उत्तराखंड विधानसभेचे अध्यक्षपदही भूषवले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हरबन्स कपूर यांच्या डेहराडून येथील निवासस्थानी पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.