मुंबई : वेस्टर्न एक्सप्रेसच्या वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे. कारण लवकरच मेट्रो ७ मुंबईकरांच्या भेटीला येतेय. ‘मेट्रो ७’ ही अंधेरी ते दहीसर या रेल्वेमार्गावरून धावणार आहे. नवं वर्षात मुंबईकरांना हे गिफ्ट मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकर भलतेच खूश झाले आहेत.
मुंबईकरांची होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे निश्चित स्थळी पोहचण्याचा लागणार वेळ हे सारं काही आता टाळता येणार आहे. मुंबईकरांची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘एमएमआरडी’ने ‘मेट्रो ७’ चा पर्याय निवडला होता. जवळपास १६ किलोमीटर इतक्या लांबीचा हा मेट्रो प्रवास असणार आहे. तब्बल सहा हजार दोनशे आठ कोटी रुपये खर्च करून ‘मेट्रो ७’ ची रचना करण्यात आलीय. संपूर्ण वातानुकूलीत असेलली ही मेट्रो मुंबईकरांना नक्कीच दिलासा दिणारी ठरेल.
सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…