नवी दिल्ली : सीमेजवळ लष्करातील जवानांबरोबर दिवाळी साजरी करण्याचा पायंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षीही कायम ठेवणार आहेत. यावेळी मोदी हे नियंत्रण रेषेजवळ असलेल्या राजौरी भागातील नौशरामध्ये जवानांबरोबर ४ नोव्हेंबरला दिवाळी साजरी करणार आहेत.
गेले महिनाभर राजौरी आणि जवळच असलेला पूंछ परिसर हा चर्चेत आहे. कारण दोन वेगवेगळ्या दहशतवाद विरोधातील कारवायांमध्ये या भागात सहापेक्षा जास्त दहशतवादी हे ठार करण्यात आले आहेत. या भागात अतिशय तणावाचे वातावरण असताना पंतप्रधान मोदी यांचा राजौरी भागातील दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.
पुणे: पहलगाम (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब देश सोडण्याचे निर्दश सरकारने दिले…
मुंबई : महाराष्ट्र शासनाने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला…
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत सिंधू जल करार स्थगित केला.…
नवी दिल्ली : आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, वाहन परवाना अन् पासपोर्ट एकाच…
इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.…
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची माहिती कणकवली : तालुक्यातील करंजे येथे गोवर्धन गोशाळा उभारण्याचे…