'राहुल गांधींना ड्रग्जचे व्यसन'

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधींना ड्रग्जचे व्यसन असून ड्रग्जची तस्करीही करत असल्याचे धक्कादायक वक्तव्य कनार्टकमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी केले. कुमार कटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप-काँग्रेसमध्ये राजकारण पेटलं असून नव्या वादाला तोंड फुटले आहे.


'राहुल गांधी कोण आहेत? मी हे सांगत नाही. राहुल गांधींना ड्रग्जचे व्यसन असून ते ड्रग्जची तस्करीही करतात. हे माध्यमांत आलं होते. तुम्ही साधा पक्षही चालवू शकत नाही,' असे नलीन कुमार कटील यांनी म्हटले आहे.


काँग्रेसनेही पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख अशिक्षित असा केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यात आता नलीन कुमार कटील यांच्या वक्तव्याची भर पडली आहे. काँग्रेस नेते डी. शिवकुमार यांनी 'आपण राजकारणात विरोधकांसोबतही आदराने वागले पाहिजे असे मी काल म्हटले होते. भाजप माझ्यासोबत सहमत असेल आणि त्याच्या प्रदेशाध्यक्षांनी राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्यासाठी माफी मागले अशी अपेक्षा करतो.' असे ट्विट करत नलीन कुमार कटील यांना राहुल गांधींची माफी मागण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात एप्रिलपासून मतदार याद्यांचे सखोल पुनरावलोकन

निवडणूक आयोगाचे २२ राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी निर्देश नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने

महाराष्ट्रातील स्टार्टअपच्या कामगिरीची मंत्री नितेश राणे यांच्याकडून प्रशंसा

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती, जागतिक एआय रोडमॅपचा घेतला सखोल आढावा नवी

इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये 'कुंभदूत' एजेंटिक AI संकल्पनेचे सादरीकरण

सिंहस्थ २०२७ पूर्वी टप्प्याटप्प्याने तंत्रज्ञानाचा उपयोग नवी दिल्ली / नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आता गुपचूप लग्न शक्य नाही? गुजरातमध्ये विवाह नोंदणीसाठी नवा प्रस्ताव

अहमदाबाद : गुजरातमध्ये विवाहाच्या नोंदणीत काही बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या नियमांनुसार, विवाहाची नोंदणी

VIRAL VIDEO : सावधान! देवभूमीचा ट्रिप प्लॅन करताय? हा थरारक व्हिडिओ पाहून तुमचेही पाय लटपटतील!

देहराडून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध सिद्धपीठ माता धारी देवी मंदिराजवळ नदीपात्रात दोन बोटींची समोरासमोर भीषण धडक

India AI Impact Summit 2026 : एआय समिटमध्ये महाराष्ट्राचा डंका! कृषी विकासासाठी 'महाॲग्री एआय' ठरणार गेमचेंजर - मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे