नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधींना ड्रग्जचे व्यसन असून ड्रग्जची तस्करीही करत असल्याचे धक्कादायक वक्तव्य कनार्टकमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी केले. कुमार कटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप-काँग्रेसमध्ये राजकारण पेटलं असून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
‘राहुल गांधी कोण आहेत? मी हे सांगत नाही. राहुल गांधींना ड्रग्जचे व्यसन असून ते ड्रग्जची तस्करीही करतात. हे माध्यमांत आलं होते. तुम्ही साधा पक्षही चालवू शकत नाही,’ असे नलीन कुमार कटील यांनी म्हटले आहे.
काँग्रेसनेही पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख अशिक्षित असा केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यात आता नलीन कुमार कटील यांच्या वक्तव्याची भर पडली आहे. काँग्रेस नेते डी. शिवकुमार यांनी ‘आपण राजकारणात विरोधकांसोबतही आदराने वागले पाहिजे असे मी काल म्हटले होते. भाजप माझ्यासोबत सहमत असेल आणि त्याच्या प्रदेशाध्यक्षांनी राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्यासाठी माफी मागले अशी अपेक्षा करतो.’ असे ट्विट करत नलीन कुमार कटील यांना राहुल गांधींची माफी मागण्याची मागणी केली आहे.
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…
मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…