मुंबईतील नष्ट झालेल्या ८४ विहिरींची नोंद कुठे?

Share

मुंबई : मुंबईतील कुर्लायेथील ८४ विहिरी नष्ट झाल्याचे कीटक नियंत्रण विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीत उघड झाले आहे. या विहिरींमध्ये खासगी मालकीच्या ४३ विहिरी, सरकारी मालकीच्या ३८ विहिरी, आणि पालिकेच्या ३ विहिरींचा समावेश आहे. परंतु विहिरी हरवल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नसून सरकारी दफ्तरीतही विहिरींची नोंद नसल्याचे समोर आले आहे.

शहरीकरणानंतर मुंबईत पाण्याची गरज म्हणून विहिरींची संख्या वाढू लागली. परंतु त्यानंतर मुंबईकरांना योग्य पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने नवनवीत यंत्रणा उभारल्या. त्यामुळे मुंबईतील विहिरी बुजवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. २००९मध्ये विहिर संवर्धनाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, पालिकेच्या मागील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तसेच २०१७मधील निवडणुकीच्या वचननाम्यात विहिरी संवर्धनाबाबत दिलेल्या आश्वासनाचा सत्ताधारी पक्षाला विसर पडल्याचे चित्र दिसत आहे.

Recent Posts

Ashadi Wari : आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोलमाफी

मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७…

14 mins ago

Weather Update : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पुढील तीन दिवस महत्त्वाचे!

हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…

2 hours ago

Water Shortage : पुण्यात पाणी कुठेतरी मुरतंय; पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेणार

आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…

2 hours ago

Manoj Jarange Patil : मराठा बांधव पुन्हा आक्रमक; छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरु केले ‘रास्ता रोको’ आंदोलन!

परिसरात मोठी वाहतूक कोंडी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj…

3 hours ago

Hathras Stampede : हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमींना ५० हजार रूपयांची मदत

हाथरस : उत्तर प्रदेशचे (Uttar pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हाथरस येथील…

4 hours ago