मुंबई : मुंबईतील कुर्लायेथील ८४ विहिरी नष्ट झाल्याचे कीटक नियंत्रण विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीत उघड झाले आहे. या विहिरींमध्ये खासगी मालकीच्या ४३ विहिरी, सरकारी मालकीच्या ३८ विहिरी, आणि पालिकेच्या ३ विहिरींचा समावेश आहे. परंतु विहिरी हरवल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नसून सरकारी दफ्तरीतही विहिरींची नोंद नसल्याचे समोर आले आहे.
शहरीकरणानंतर मुंबईत पाण्याची गरज म्हणून विहिरींची संख्या वाढू लागली. परंतु त्यानंतर मुंबईकरांना योग्य पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने नवनवीत यंत्रणा उभारल्या. त्यामुळे मुंबईतील विहिरी बुजवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. २००९मध्ये विहिर संवर्धनाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, पालिकेच्या मागील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तसेच २०१७मधील निवडणुकीच्या वचननाम्यात विहिरी संवर्धनाबाबत दिलेल्या आश्वासनाचा सत्ताधारी पक्षाला विसर पडल्याचे चित्र दिसत आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…