मुंबई: बाजारात जेव्हा तुम्ही भाजीवाल्याकडे जाता तेव्हा तेथे रंगीबेरंगी भाज्या दिसतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की अखेर या भाज्यांचे रंग वेगवेगळे का असतात. जसे गाजर हे नारंगी अथवा लाल रंगाचे, टोमॅटो लाल रंगाचे, मिरची हिरव्या रंगाती आणि मुळा सफेद का असतो? जाणून घेऊया यामागचे विज्ञान
गाजरचा रंग फक्त लालच नसतो तर हे नारिंगी रंगाचेही असतात. थंडीच्या दिवसात लाल गाजर मोठ्या प्रमाणात असतात. तर उन्हाळ्याच्या दिवसांत नारंगी रंगाचे मिळते. तुम्हाला माहीत आहे का गाजरामध्ये हा रंग कुठून येतो. खरंतर, गाजरामध्ये बीटा कॅरोटिन नावाचे पिगमेंट आढळते. याच कारणामुळे भाज्यांचा रंग लाल होतो. या पिंगमेंटमुळे इंग्रजीमध्ये याला कॅरेट म्हणतात.
गाजराप्रमाणेच मुळाही जमिनीच्या आत उगवणारी भाजी आहे. मात्र आता सवाल हा आहे की जर दोन्ही एकाच पद्धतीने उगवतात तर गाजराचा रंग लाल आणि मुळ्याचा रंग सफेद का असतो. जेव्हा अनेकांना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा उत्तर आले की यात एंथोसायनिन नावाचे केमिकल असते. याच कारणामुळे मुळ्याचा रंग सफेद असतो. भाज्यांना विविध रंग देण्यात या केमिकलची महत्त्वाची भूमिका असते.
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध प्रतिपदा ०६.२३ पर्यंत. नंतर द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र कृतिका.…
देशात तिसऱ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. भाजपा विरुद्ध इंडिया आघाडीच्या लढाईत आता आरक्षणाचा…
मुंबई डॉट कॉम: अल्पेश म्हात्रे मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ…
माझे कोकण: संतोष वायंगणकर महाराष्ट्रातील कोकणची भूमी म्हणजे परमेश्वराला पहाटेच्या वेळी पडलेले सुंदर स्वप्न असं…
मुंबई: सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपरजायंट्सला १० विकेटनी हरवले आहे. लखनऊने पहिल्यांदा खेळताना १६५ धावांची सन्मानजनक…
सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या १५० वर्ष जुन्या इमारतीचे पावसाळ्यापूर्वी…