कोणते पदार्थ एकत्र खाऊ नयेत?
दूध + फळे
पचन बिघडते
गॅस, अॅसिडिटी होऊ शकते
दूध + मीठयुक्त पदार्थ
विषारी परिणाम होऊ शकतो.
त्वचेचे त्रास वाढतात.
दही + फळे
पचनक्रिया मंदावते.
सर्दी-खोकला वाढू शकतो.
फळे + जेवण
गॅस आणि अपचन होते
फळे नेहमी वेगळी खा
मध + गरम पदार्थ
शरीरासाठी घातक.
विषासारखा परिणाम.
चहा + जेवण
आयर्न शोषण कमी होते.
अशक्तपणा वाढतो.
Click Here