जाणून घेऊयात भारतातील ८ स्वच्छ शहरांविषयी

इंदौर, मध्य प्रदेश – सलग आठव्यांदा  ‘भारताचं सर्वात स्वच्छ शहर’

सूरत, गुजरात – कचरा व्यवस्थापन, हरित उपक्रमांमुळे देशात दुसऱ्या क्रमांकावर

नवी मुंबई, महाराष्ट्र –  स्वच्छ रस्ते आणि स्वच्छ  सार्वजनिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध

म्हैसूर, कर्नाटक – स्वच्छता, हिरवळ यासाठी दक्षिण भारतात आदर्श ठरलेलं शहर

भोपाल, मध्य प्रदेश– तलावांचे शहर, स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रसिद्ध

विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश – स्वच्छ, हरित आणि  निसर्गरम्य समुद्रकिनारे 

नवी दिल्ली – स्वच्छ भारत अभियानामुळे स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन सुधारले

चंदीगड, पंजाब-हरियाणा देशातील सर्वात , स्वच्छ आणि हिरवेगार शहर म्हणून ओळख