मणिपूरमधले ‘ते’ विद्यार्थी आज परतणार

Share

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सुखरुप परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी वेळ न दवडता तात्काळ विमानाची व्यवस्था केली आहे.

आज ४:३० वाजता हे विमान मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन गुवाहाटीतून निघेल आणि ६:३० वाजता विद्यार्थी मुंबईत सुखरुप पोहोचतील. लवकरच हे विमान अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Recent Posts

महाराष्ट्र राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय; राज्यातील प्रत्येकाला आता ५ लाखांपर्यंत मोफत उपचार

नऊ कोटी ६२ लाख सात हजार ७४३ एवढी लाभार्थ्यांची संख्या संकेतस्थळावर राज्यातील १९०० रुग्णालयांची यादी…

47 mins ago

Ashadhi Wari : आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी!

आषाढी वारीनिमित्त 'आपला दवाखाना' वारकऱ्यांच्या सेवेत मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi Wari) राज्याच्या कानाकोपऱ्यातून…

1 hour ago

Vidhanparishad Election : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर!

कधी होणार मतदान? मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीनंतर अवघ्या राज्याचे लक्ष विधानपरिषद निवडणुकांकडे…

1 hour ago

विधानसभेपूर्वी महायुतीत चाचपणी!

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दूर करण्याची सेना-भाजपा नेत्यांची मागणी? मुंबई : एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित…

2 hours ago

Water Crisis : दिल्लीत पाणीबाणी! पाण्यासाठी नागरिकांची झुंबड

नवी दिल्ली : महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली असली तरीही देशातील अनेक राज्यातील नागरिकांना अजूनही उष्णतेच्या…

3 hours ago

Vasai murder news : वसईत भर रस्त्यात डोक्यात स्पॅनरने वार करत प्रियकराने केली प्रेयसीची हत्या!

रक्ताच्या थारोळ्यात पडली तरुणी; बघ्यांची गर्दी पण वाचवायला कोणीच आलं नाही वसई : प्रेमाच्या नात्याला…

4 hours ago