Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीमणिपूरमधले 'ते' विद्यार्थी आज परतणार

मणिपूरमधले ‘ते’ विद्यार्थी आज परतणार

विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ प्रयत्न

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सुखरुप परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी वेळ न दवडता तात्काळ विमानाची व्यवस्था केली आहे.

आज ४:३० वाजता हे विमान मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन गुवाहाटीतून निघेल आणि ६:३० वाजता विद्यार्थी मुंबईत सुखरुप पोहोचतील. लवकरच हे विमान अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -