वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-२० (T-20) सामना आज वेलिंग्टन येथे खेळवला जाणार होता. मात्र नाणेफेकीवेळीच पावसाने हजेरी लावली. पाऊस पडल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे सामना एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघ पॅव्हेलियनमध्येच हतबल होऊन बसले होते. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी १२ वाजता सुरुवात होणार होती. यापूर्वी अर्धातास नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार मैदानात येणार होते.
परंतु, पावसामुळे नाणेफेकही होऊ शकले नाही. हा सामना थोड्या उशीराने सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, वेलिंग्टन येथील सध्याचे वातावरण आणि हवामानाचा अंदाज पाहता सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…