राजकोट: राजकोट कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडची धावसंख्या २ बाद २०७ धावा इतकी झाली…
मुंबई: भारत(india vs england) आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये गुरूवारपासून खेळवला जात आहे. सामन्याच्या…
राजकोट: भारत(india) आणि इंग्लंड(england) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३२६ धावा…
मुंबई: ३३ धावांवर ३ विकेट आणि त्यानंतर २३७ धावांवर ४ विकेट ही आहे राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवसाची कहाणी एका ओळीत.…
मुंबई: इंग्लंड क्रिकेट संघाने राजकोटमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा केली आहे. हैदराबादमधील पहिल्या कसोटीत खेळणाऱ्या मार्क वूडचे संघात…
मुंबई: भारताविरुद्ध १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात इंग्लंडच्या प्लेईंग ११मध्ये बदल होणे निश्चित आहे. इंग्लंड मालिकेत पहिल्यांदा दोन वेगवान…
मुंबई: तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघ राजकोटमध्ये पोहोचला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना १५…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीआधी आणखी एक झटका बसला आहे. हा झटका स्टार प्लेयर केएल राहुलने दिला आहे.…
विशाखापट्टणम : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडच्या…
मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या जात असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार…