Ranji Trophy

Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वाल मुंबई क्रिकेट सोडून गोव्याला जाणार

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) वैयक्तिक कारणांमुळे मुंबई क्रिकेट संघ सोडून गोवा संघात सामील होण्याचा निर्णय घेतला…

3 weeks ago

विदर्भाने सात वर्षात तिसऱ्यांदा जिंकली रणजी ट्रॉफी

नागपूर : विदर्भाने सात वर्षात तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली. यंदा रणजी ट्रॉफी २०२४ - २५ चा अंतिम सामना विदर्भ आणि…

2 months ago

रोहित शर्माची मुंबई रणजी ट्रॉफीतून माघार

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने तब्बल १० वर्षांनंतर रणजी क्रिकेट खेळले. मुंबईच्या संघाकडून खेळताना तो दोनही डावात…

3 months ago

रोहित शर्माचा रणजी ट्रॉफीत फ्लॉप शो

मुंबई : भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सातत्याने अपयशी होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाठोपाठ रणजी स्पर्धेतही अपयश रोहितची…

3 months ago

Captain: ऋषभ पंतनंतर अजिंक्य रहाणेकडे या संघाचे नेतृत्व

मुंबई: अजिंक्य रहाणेला कर्णधारपद मिळाले आहे. आयपीएल २०२५ च्या सुरूवातीआधी रहाणेला मुंबईच्या रणजी संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे. रहाणेच्या…

3 months ago

महाराष्ट्र विरुद्ध वडोदरा रणजी सामन्याला २३ पासून होणार सुरूवात

म न पा आयुक्त मनिषा खत्रीनी केली मैदानाची पाहणी आणि तयारीचा शुभारंभ नाशिक: नाशिक मध्ये २३ ते २६ जानेवारी २०२५…

3 months ago

Ranji Trophy: ८ वर्षांनी मुंबईने जिंकले रणजीचे विजेतेपद, ४२व्यांदा खिताबावर शिक्कामोर्तब

मुंबई: मुंबईने शानदार कामगिरी करताना रणजी ट्रॉफी २०२३-२४चा(ranji trophy) खिताब आपल्या नावे केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगलेल्या फायनल सामन्यात मुंबईने…

1 year ago

Ranji Trophy 2023-24:मुंबईने ४८व्यांदा रणजी ट्रॉफीच्या फायनमध्ये मिळवले स्थान, सेमीफायनलमध्ये तामिळनाडूवर मात

मुंबई: मुंबईच्या संघाने रणजी ट्रॉफी २०२३-२४च्या(ranji trophy 2023-24) फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. मुंबईने तब्बल ४८व्यांदा रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये आपली जागा…

1 year ago

Ranji Trophy: प्रत्येक खेळाडूला १ कोटींची कॅश आणि BMW कार, रणजी जिंकल्यावर या संघाला मिळेल गिफ्ट

मुंबई: हैदराबादने मेघालयला रणजी ट्रॉफी(ranji trophy) २०२३-२३च्या प्लेट ग्रुप फायनल सामन्यात ५ विकेटनी हरले. तिलक वर्माच्या नेतृत्वात हैदराबाद संघासाठी नितेश…

1 year ago

मुंबईचे कर्णधारपद ‘पृथ्वी शॉ’कडे

मुंबई  : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा लवकरच सुरू होणार असून मुंबईचा सलामीचा सामना १३ जानेवारीला रंगणार आहे. रणजी करंडक क्रिकेट…

3 years ago