ब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी
May 13, 2026 09:27 PM
Mumbai : नदी आणि नाल्यातील गाळ ४८ तासांत उचलाच, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांचे निर्देश
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नदी / नाल्यातून काढलेला गाळाची ४८ तासांच्या आत निर्धारित ठिकाणी नेऊन विल्हेवाट लावणे