फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत काय झाला निर्णय? मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील महायुतीच्या (Mahayuti) पराभवाची जबाबदारी स्वतःच्या…
काय झाला संवाद? मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) काल निकाल लागला आणि यात महायुतीला (Mahayuti) महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे यश मिळाले…
गांधीनगर: देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा लोकसभा निवडणूक २०२४मध्ये प्रचंड बहुमताने विजय झाला आहे. अमित शाह यांनी गांधीनगरल लोकसभा…
वाराणसी : लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातच वाराणसीतून सुरुवातीला धक्कादायक मतांची आकडेवारी समोर आल्यानंतर अखेरीस मात्र…
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या विजयासाठी जोरदार तयारी करत आहे. त्यात जनतेचा कौल पाहता…
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या(loksabha election 2024) तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे. देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९३ लोकसभेच्या…
भाजपा आणि एनडीए पूर्णपणे ट्रॅकवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले…
इंडिया कॉलिंग - डॉ. सुकृत खांडेकर मी सगळ्या गोष्टींकडे बारकारईने पाहतो, तेव्हा पुढच्या पाच वर्षांसाठी काही गोष्टी ठरवाव्या लागतील. मी…
नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडच्या दहा वर्षात जो विकास केला आहे तो देशासाठी अभिमानास्पद आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे…
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तसेच लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा करून मनसैनिकांनी…