लावालावी बंद करा, पक्ष गळतीकडे लक्ष द्या

कोल्हापूर (प्रतिनिधी): आग लावण्याचे धंदे बंद करावेत आणि शिवसेनेला लागलेल्या गळतीकडे अधिक लक्ष द्यावे. नुसती टीका

पुढील २५ वर्षे भाजपचेच सरकार

कणकवली (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे सरकार आहे आणि पुढील २५ वर्षे भाजपचेच सरकार असेल, असा ठाम

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी भाजप सरसावली

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप कामगार आघाडी संलग्न बेस्ट कामगार संघाच्यावतीने, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध

मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकण्याचा डाव

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिका क्षेत्रात प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करत असताना पर्यायी जागेत जाण्यास नकार

जिल्हा बँकेचा मनमानी कारभार : निलेश राणे

रत्नागिरी (प्रतिनिधी) : जिल्हा बँक ही रत्नागिरी जिल्ह्यातील सामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, महिला यांच्या

सोमय्या यांची अजित पवारांविरोधात ईडीकडे तक्रार

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याबाबतचे कागदपत्र

राजकीय दबावामुळे आश्रय योजनेतील प्रस्ताव मागे

भाजपचा आक्षेप मुंबई (प्रतिनिधी) : पुनर्विकासाच्या आश्रय योजनेअंतर्गत पालिकेतील सफाई कामगारांच्या माहिम आणि

मीरा-भाईंदर सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपचेच वर्चस्व

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर महापालिका प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने सहापैकी सहा

'सरकार असो वा सहकार, स्वाहाकार हाच मंत्र अन् हीच यांची घोषणा'

मुंबई : 'सरकार असो वा सहकार, स्वाहाकार हाच मंत्र अन् हीच यांची घोषणा', अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी