काश्मीरमधील शिक्षकांच्या हत्येचा कल्याणमध्ये भाजपकडून निषेध

कल्याण (वार्ताहर) : जम्मू-काश्मिरमध्ये असलेली शांतता दहशतवाद्यांना सहन होत नसून त्यांच्याकडून सर्वसामान्य लोकांवर होणारे हल्ले यातच दशतवाद्यांची निराशा दिसून येत आहे. त्यामुळे पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या नापाक योजना कधीही यशस्वी होणार नाहीत असे प्रतिपादन भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केले.


काश्मीरमधील दोन शिक्षकांची दहशतवाद्यांकडून हत्या झाली. या घटनेच्या निषेधार्थ कल्याणमधील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राजवळ निषेध व्यक्त करण्यात आला. भाजप शहर सचिव राजेश सिंग यांनी आयोजित केलेल्या या निषेध मोर्चात भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेलार, उत्तर भारतीय मोर्चाचे शहर सचिव अश्विन शुक्ला, उपाध्यक्ष सच्चीदानंद दुबे, अजय गुप्ता, वॉर्ड क्र ४ अध्यक्ष नीरज मिश्रा, ललित सारंग, भास्कर तीठे, राजकुमार सारस्वत, किशोर चौधरी, आलोक उपाध्याय, प्रा. आर आर त्रिपाठी, दीनानाथ तिवारी, श्रीकांत उपाध्याय, सी एस पांडे, राम अवध यादव, पी पी सिंग, श्रीनाथ सिंग, प्रमोद सिंग यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास