Summer special: उन्हाळ्याच्या दिवसांत चेहऱ्यावर क्रीम लावावी की नाही? घ्या जाणून

Share

मुंबई: उन्हाळा(summer) येताच त्वचेसंबंधित समस्या सुरू होतात. अशातच अनेकजण यापासून बचावाचा प्रयत्न करतात. मात्र अनेकदा आराम मिळत नाही. बरेचजण उन्हाळ्याच्या दिवसांत चेहऱ्यावर क्रीमचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का चेहऱ्यावर क्रीम लावणे उन्हाळ्याच्या दिवसांत चांगले असते की नाही ते. जर तुम्हाला हे माहीत नाही तर आण्ही या लेखात याबद्दल सांगत आहोत…

चेहऱ्यावर क्रीम लावणे योग्य?

उन्हाळ्यात त्वचेची देखभाल करणे थोडे कठीण असे. कडक उन्हामुळे सतत घाम येत असतो. यामुळे आपली त्वचा काळवंडते. अशातच चेहऱ्यावर क्रीम लावणे फायदेशीर ठरू शकते. तर काही लोकांना यामुळे नुकसानही होऊ शकते. उन्हाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. यापासून बचावासाठी तुम्ही चेहऱ्यावर क्रीम लावू शकता. मात्र काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.

या गोष्टींची घ्या काळजी

क्रीम धूळ आणि घाणीपासून त्वचेला वाचवण्याचे काम करते. मात्र लक्षात ठेवा की उन्हाळ्याच्या दिवसात खूप क्रीमचा वापर करू नका. यामुळे चेहऱ्यावर पुटकुळ्या आणि पिंपल्स येऊ शकतात. त्वचेच्या हिशेबाने क्रीमचा वापर करा. अनेकदा तेलकट त्वचेवर काही क्रीम सूट करत नाहीत यामुळे पिंपल्स आणि चेहरा आणखी तेलकट दिसू लागतो.

तेलकट त्वचेवरील उपचार

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही ऑईल फ्री क्रीम अथवा जेलचा वापर केला पाहिजे. जेव्हा क्रीमची निवड करा तेव्हा त्याच्याबद्दल पूर्ण माहिती जाणून घ्या. कोणत्याही नव्या क्रीमचा वापर करण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट जरूर करा. चेहरा दिवसांतून २ ते ३ वेळा थंड पाण्याने जरूर धुवा.

Tags: Skin Care

Recent Posts

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

3 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

6 hours ago

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…

7 hours ago

आरोग्य विम्यासाठी वयाची अट काढली, पण…

अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत मागच्या महिन्यात एक महत्त्वाची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, ती म्हणजे…

7 hours ago

पहिल्या चार टप्प्यातच झालाय महाविकास आघाडीचा सुपडा साफ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा मुंबई : महाराष्ट्रात चार चरणांच्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. २०…

11 hours ago