कल्याण (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या लाल चौकी परिसरामधील स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्काराच्या अग्निडाहानंतर थंड झालेली राख झाडून गोळा करीत स्माशनभूमीतील बर्निंग स्टॅण्ड परिसर स्वच्छ करून स्वेच्छेने दिलेल्या बिदागीवर आपल्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या निर्मला भिमोरे यांनी स्मशान स्वच्छतेचा वसा जपला आहे.
कल्याणमधील निर्मला भिमोरे गेली २५ वर्षांपासून कल्याणमधील लाल चौकी परिसरामधील स्मशानभूमीत कुणी स्वेच्छेने दिलेल्या बिदागीवर आपल्या संसाराचा गाडा हाकत त्या स्माशनभूमी स्वच्छतेचे काम गेल्या करीत आहेत. कोव्हिड काळात स्माशनभूमीत जाण्याचे अनेकांनी टाळले असताना देखील निर्मला यांनी स्वच्छतेचा वसा कायम ठेवत स्माशनभूमी स्वच्छतेचे काम सुरू ठेवले आहे. पतीच्या आजारपणानंतर सुरू केलेले काम आजवर सुरूच ठेवले आहे. अशा कर्तुत्ववान निर्मला भीमोरे यांच्या कामाची दखल घेणे गरजेचे आहे.
निवडणुकीच्या काळात आंध्रप्रदेशमध्ये दोन दिवसांत दोन पैशांच्या घटना हैदराबाद : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) काळात…
जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : मागच्या महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. या…
सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश; काय आहे प्रकरण? भोपाळ : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर…
मविआच्या नेत्यांसोबत का दिसले झिरवाळ? दिंडोरी : सध्या देशभरात लोकसभेची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे.…
'अमोल कोल्हे केवळ नाटक करणारा माणूस, अशांना जनता त्यांची योग्य जागा दाखवेल' देवेंद्र फडणवीस यांचा…
अबुधाबी : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अब्दु रोझिक (Abdu Rozik) सध्या चर्चेत आहे. त्याची…