नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालया संदर्भात समोर आलेल्या घटनाक्रमावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी चिंता व्यक्त केली.
शनिवारी या विषयवार माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची रेकी ही अतिशय गंभीर बाब आहे. याचा मला विश्वास आहे की, केंद्रीय यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलिस याबाबत योग्य खबरदारी घेतील. मात्र यास अतिशय गांभीर्याने घेतले पाहिजे असे माझे मत आहे. “
जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश! मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल…
पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ मुंबई : बसमधून प्रवास करत असताना दोन लोक दादर…
नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तरुणाईमध्ये मोठी चढाओढ सुरु असते. विद्यार्थी रात्रंदिवस…
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असला तरी आपण तिस-यांदा सत्तेत…
योगी आदित्यनाथ यांचा ठाम विश्वास पालघर : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून…
जम्मू : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वातावरण आहे. परंतु, काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरु…