सांगली : ब्रिजभूषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर जंतरमंतर येथील आंदोलक आक्रमक झाले आहेत. या आंदोलनाला महाराष्ट्रातून क्रीडाप्रेमी व महिला कुस्तीपटूंचा पाठिंबा मिळत आहे.
सांगलीत ब्रिजभूषण यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळेस ‘ब्रिजभूषण मुर्दाबाद, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे’ अशी घोषणाबाजी सुरु होती. ब्रिजभूषण यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि राज्य श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे आणि क्रीडापटूंनी केली.
तर दुसरीकडे जंतरमंतर येथील आंदोलक कुस्तीपटूंना किसान सभेचा जोरदार पाठिंबा मिळतोय. आज आंदोलनादरम्यान कुस्तीपटू व शेतकर्यांनी आक्रमक होऊन बॅरिगेट्स तोडले. ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी ते करत आहेत.
नऊ कोटी ६२ लाख सात हजार ७४३ एवढी लाभार्थ्यांची संख्या संकेतस्थळावर राज्यातील १९०० रुग्णालयांची यादी…
आषाढी वारीनिमित्त 'आपला दवाखाना' वारकऱ्यांच्या सेवेत मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi Wari) राज्याच्या कानाकोपऱ्यातून…
कधी होणार मतदान? मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीनंतर अवघ्या राज्याचे लक्ष विधानपरिषद निवडणुकांकडे…
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दूर करण्याची सेना-भाजपा नेत्यांची मागणी? मुंबई : एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित…
नवी दिल्ली : महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली असली तरीही देशातील अनेक राज्यातील नागरिकांना अजूनही उष्णतेच्या…
रक्ताच्या थारोळ्यात पडली तरुणी; बघ्यांची गर्दी पण वाचवायला कोणीच आलं नाही वसई : प्रेमाच्या नात्याला…