आम्हाला धमकावण्याचा लायसन्स कोणाला नाही, चीन दौऱ्यानंतर पाहा काय म्हणाले मालदीवचे राष्ट्रपती

Share

नवी दिल्ली: मालदीवचे(maldives) राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू चीनच्या पाच दिवसांच्या दौऱ्यानंतर परतले आहे. ते मालदीवला परतताच त्यांची भाषाच बदलली आहे. दौऱ्यावरून परतताच ते म्हणाले की आम्हाला धमकावण्याचा लायसन्स कोणालाही नाही.

मुईज्जू म्हणाले, पाच दिवसांच्या चीनच्या दौऱ्यानतंर राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी भेट घेतली होती. त्यांचा हा दौरा यावेळेस होता जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध अपमानजनक विधान केल्याप्रकरणी मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांना निलंबित केले होते. यावरून भारत आणि मालदीव दोन्ही देशांमध्ये राजकीय वाद वाढला आहे.

मुईज्जू यांची भाषा बदलली

भारतात सुरू असलेल्या बॉयकॉट मालदीव या ट्रेंडदरम्यान मुईज्जू यांनी चीनला अपील केले होते की त्यांनी अधिकाधिक चीनी पर्यटक मालदीवला पाठवावेत. मालदीव बिझनेस फोरमला संबोधित करताना मुईज्जू म्हणाले होते की कोरोनाआधी आमच्या देशात सर्वाधिक पर्यटक चीनमधून येत होते.

चीनचा दौरा वादात का होता?

मुइज्जू यांचा चीनचा हा पहिला राजकीय दौरा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून झालेल्या वादावरून मालदीवच्या तीन मंत्र्यानी सोशल मीडियावर अपमानजनक विधान केले होते. यानंतर सोशल मीडियावर हे प्रकरण तापले होते. या प्रकरणी मालदीवच्या तीन मंत्र्यांना सरकारकडून निलंबित करण्यात आले होते.

Recent Posts

Jio चा शानदार प्लान, एकदा रिचार्ज करा मिळवा ७३० जीबी डेटा

मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची…

1 hour ago

उन्हाळ्यात मध खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

मुंबई: मध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मधामध्ये व्हिटामिन, मिनरल्स आणि अँटीव्हायरल गुण आढळतात. उन्हाळ्यात…

2 hours ago

IPL 2024: प्लेऑफचे सामने कुठे आणि कधी रंगणार? कोणत्या संघामध्ये होणार सामना घ्या जाणून

मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द होण्यासोबतच आयपीएलच्या लीग सामन्यांची सांगता…

3 hours ago

Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, अनेक दिग्गज मैदानात

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी…

4 hours ago

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

18 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

18 hours ago