मुंबई : लॉकडाऊनचा सध्या कुठलाही विचार नाही पण निर्बंध वाढवणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत आज स्पष्ट केलंय.
ऑक्सिजनची गरज ५०० मेट्रिन टनहून अधिक लागल्यास लॉकडाऊन लागेल असंही ते सांगायला विसरले नाहीत, राज्यात कठोर निर्बंध लावण्यास काम सूरू केलं आहे जनतेने सरकारचे सगळे नियम पाळावे असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं आहे. </p
३ जानेवारीला आरोग्य विभागाची बैठक घेण्यात येणार आहे. त्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावावर चर्चा करण्यात येईल. </p>
लवकरच होणार घोषणा ठाणे : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) दोन टप्प्याचे मतदान पार…
धुळे : काका आणि पुतणीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावात घडल्याची…
मुंबई : उन्हाळ्याच्या वाढत्या कडाक्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यातील प्रचंड उकाडा आणि लागणाऱ्या तीव्र…
जाणून घ्या नक्की प्रकरण काय? जयपूर : लग्न म्हटलं की नवरी, नवरदेव, वऱ्हाडी मंडळी आलीच.…
चक्क ४१ लाखांची लागली लॉटरी वॉशिंग्टन डी.सी : जगभरात कोणाचं नशीब कधी व कसं बदलेल…
पदाचा राजीनामा देत सांगितले 'हे' कारण नवी दिल्ली : लोकसभा मतदारसंघातील (Loksabha Election 2024) काँग्रेसच्या…