नागपूर : काय केले नितेश राणेंनी? काही संबंध नसताना केवळ सूडाच्या भावनेतून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्यांनी कोणाला मारले नाही, नितेश राणेंनी काहीही केलेले नाहीये, सरकारला काय करायचे ते करू द्या, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे सोमवारी नागपुरात एका कार्यक्रमासाठी जात असताना प्रसारमाध्यमांसोबत बोलताना या विषयावर भाष्य केले आहे. तसेच, आमदार नितेश राणे अज्ञातवासात असल्याची चर्चा आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. या प्रकरणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…
देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…
कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…
अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत मागच्या महिन्यात एक महत्त्वाची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, ती म्हणजे…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा मुंबई : महाराष्ट्रात चार चरणांच्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. २०…