मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात विविध राजकीय पक्षांमधील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
हिंगणा नगर पंचायत भाजपने जिंकली; भाजपचे ९, राष्ट्रवादीचे ५ उमेदवार विजयी
तिवसा नगरपंचायतीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे वर्चस्व; काँग्रेसचा १२ जागांवर विजय
बुलडाणाः संग्रामपूर व मोताळा नगरपंचायत निवडणुकीत भाजपला धक्का, डॉ. संजय कुटे यांना बच्चू कडू यांनी दिली धोबीपछाड
मोताळा नगरपंचायतीमध्ये ८ पैकी ५ जागेवर काँग्रेस विजयी, सेना २, राष्ट्रवादी १ जागेवर विजयी
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गड राखला; सावली आणि सिंदेवाही नगर पंचायतीत काँग्रेसची सरशी
मुंबई: सुरक्षित गुंतवणूक आणि जोरदार रिटर्नच्या बाबतीत काही काळापासून फिक्स डिपॉझिट स्कीम्सला अधिक लोक अधिक…
मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. अनेकदा लोक आपले लक्ष्य मिळवण्यासाठी खूप प्रयत्न…
मुंबई: मोबाईल फोन(mobile phone) आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनत चालला आहे. याशिवाय आपले आयुष्यच हल्ली…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी शके १९४६, चंद्र नक्षत्र रेवती. योग प्रीती. चंद्र राशी…
कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ७ मे रोजी मतदान आहे. गेले दीड महिना भाजपाचे उमेदवार…
अरुण बेतकेकर (माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना) अठराव्या लोकसभेच्या ५४३ सदस्यांना निवडण्यासाठी,…