कल्याण : दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाच्या वतीने २८ एप्रिल ते १ मे पर्यंत खानदेश महोत्सवाचे आयोजन कल्याण पश्चिमेतील मुंबई विद्यापीठ उपविभाग मैदान, वसंत व्हॅली येथे करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिक कार्यक्रम असतील. त्यासोबत वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणा-यांना खानदेश भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
महोत्सवात खवय्यांसाठी खानदेशातील कडी हुणके, खापरावरची मांडी असे विविध प्रसिध्द खाद्य पदार्थ असणार आहेत. शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, महिला बचत गटांना संधी देणे हा उद्देश ग्लोबल खानदेश महोत्सव आयोजित करण्यामागे असल्याचे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले. यावेळी खजिनदार ए. जी. पाटील, सल्लागार अण्णा पाटील, महिला मंडळ अध्यक्ष भारती वानखेडकर, सांस्कृतिक प्रमुख विनोद शेलकर, प्रदीप अहिरे, वर्षा पाटील, सुनिता बोरसे, विद्या अहिरे, यश महाजन, रतिलाल कोळी, ठानसिंग पाटील, विजय पाटील, विनोद शिंदे, मिलिंद बागुल, प्रभाकर बोरसे इत्यादी उपस्थित होते.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…