मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात राजकीय भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे.
या सर्वांवर विरोधकांकडून शिवसेनेवर टिका होत आहेत. दरम्यान, मनसेचे नेते अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे यांनी ट्विट केले आहे.
अमेय खोपकर यांनी एक ट्विट केले. त्यामध्ये, २१ जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की “वर्षा” तला शेवटचा दिवस ?!!, विशेष म्हणजे संदीप देशपांडे यांनीही असेच ट्विट केले आहे.
मुंबई : सध्या सोनं चांदीचे दर (Gold Silver Price Hike) गगनाला भिडत असताना अशातच ग्राहकांना…
अल्पवयीन मुलीने दुचाकीला उडवले; तरुणाचा जागीच मृत्यू पुणे : सध्या पुण्यातील हिट अँड रन (Hit…
मुंबई : जून महिन्याला सुरुवात झाली असल्यामुळे प्रत्येकजण मान्सूनची (Monsoon) वाट पाहत आहे. दोन दिवसापूर्वीच…
'या' तारखेला होणार परीक्षा मुंबई : मध्य रेल्वेकडून (Central Railway) सीएसएमटी (CSMT) आणि ठाणे (Thane)…
पोलिसांसह बाॅम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल पुणे : पुण्यात कार अपघात, गोळीबार, हल्ला अशा घटना…
बाप लेकानंतर आई गजाआड पुणे : पुण्यातील हिट अँड रन (Hit And Run) प्रकरणात नवनवीन…