Friday, May 17, 2024
Homeमहत्वाची बातमी२१ जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की "वर्षा" तला शेवटचा दिवस

२१ जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की “वर्षा” तला शेवटचा दिवस

अमेय खोपकर आणि संदीप देशपांडेचे ट्विट

मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात राजकीय भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे.

या सर्वांवर विरोधकांकडून शिवसेनेवर टिका होत आहेत. दरम्यान, मनसेचे नेते अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे यांनी ट्विट केले आहे.

अमेय खोपकर यांनी एक ट्विट केले. त्यामध्ये, २१ जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की “वर्षा” तला शेवटचा दिवस ?!!, विशेष म्हणजे संदीप देशपांडे यांनीही असेच ट्विट केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -