मुंबई : सध्याच्या काळात महिलांनी गुंतवणूक करणे अत्यंत म्हत्त्वाचे आहे. मग ती २० वर्षांची असो, नोकरदार असो, गृहिणी किंवा अविवाहित असो. सर्वांच्या जीवनात गुंतवणूक हा महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. महिलांनी आर्थिक दृष्टीने सजग असणे फार गरजेचे आहे. भविष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आणीबाणीच्या काळात पैसे जवळ असणे गरजेचे आहे.
आजच्या जगात महिला या कॉर्पोरेट, क्रीडा, करमणूक अशा विविध क्षेत्रांतील अडथळे दूर करताना दिसतात. तथापि एक महत्त्वाचा पैलू मागे पडतो तो म्हणजे आर्थिक व्यवस्थापन. याच पार्श्वभूमीवर महिला कोणकोणत्या योजनांत गुंतवणूक करून भविष्य सुरक्षित करू शकतात, ते जाणून घ्या.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…