Health Tips: जेवण हाताने जेवले पाहिजे की चमच्याने? काय आहे फायदेशीर

Share

मुंबई: हाताने जेवण्याचा काही आनंदच वेगळा असतो. अनेकदा घरातली वडीलधारी मंडळी हाताने जेवण्याबाबत सांगत असतात. मात्र आजकाल हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये अनेकजण लोक चमच्याने खाऊ लागले आहेत. भारतीय परंपरेमध्ये जेवण नेहमी जमीनीवर बसून हाताने खाल्ले जाते. जर तुम्हीही जेवण हाताने जेवत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

हाताने जेवण करण्याबाबत काय सांगते आयुर्वेद

आयुर्वेदानुसार हाताने जेवण करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पाचही इंद्रिये आणि पचनासाठी हे चांगले असते. आयुर्वेद सांगते की आपली पाच बोटे पाच विविध तत्वांचे प्रतिनिधित्व करतात. अशातच जेव्हा आपण हाताने जेवण करतो तेव्हा जेवणाला बोटांचा स्पर्श होतो आणि आपल्या मेंदूला असा मेसेज पाठवला जातो की आपण जेवणासाठी तयार आहोत. यामुळे पाचनक्रिया सतर्क होते आणि पोटाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते.

काय म्हणते विज्ञान?

विज्ञानातही हाताने जेवण करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. हाताने जेवण केल्याने पचन सुधारते. कारण हातामध्ये असे काही बॅक्टेरिया असतात जे हानिकारक नसतात मात्र पर्यावरणातील विविध हानिकारक किटाणूंपासून ते शरीराची सुरक्षा करतात. दरम्यान, जेवणाआधी हात व्यवस्थित धुतले पाहिजेत.

Tags: foodhealth

Recent Posts

शरद पवार हे धर्मनिरपेक्षवादी नव्हे तर संधीसाधू नेते

वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची टीका मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पुन्हा…

1 min ago

राममंदिर, सावरकरांना विरोध करणाऱ्यांबरोबर नकली शिवसेनेची हातमिळवणी

पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर घणाघात मुंबई : मुंबई चैत्यभूमीतून प्रेरणा घेते, हे आमचे सरकार आहे.…

9 mins ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक १८ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध दशमी ११.२४ पर्यंत नंतर एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तरा…

1 hour ago

भावेश भिंडेला २६ मे पर्यंत कोठडी

मुंबई : न्यायालयाने घाटकोपर होर्डिंग प्रकरणी भावेश भिंडेला २६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.…

3 hours ago

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्राधान्याने मतदान करावे

मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांचे आवाहन पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी…

4 hours ago

UP Crime news : केवळ १३ वर्षांच्या मुलीने आपल्या दोन लहान बहिणींची गळा आवळून केली हत्या!

हत्येमागील कारण ऐकून पोलीसही हादरले लखनऊ : भावाबहिणीचं नातं हे पवित्र मानलं जातं. आईबाबांनंतर काळजी…

4 hours ago