मुंबई: फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. दररोज एक अथवा दोन फळे खाल्ली पाहिजेत. मात्र अनेकांची सवय असते की ते फळ खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पितात. या कारणामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान सोसावे लागते.
सफरचंद आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. यात फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. यामुळे पचनसंस्थाही सुधारते. मात्र जर सफरचंद खाल्ल्याने लगेचच पाणी पित असाल तर हे नुकसानदायक ठरू शकते.
सफरचंद खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्याने पोटदुखी आणि खोकल्याची समस्या सतावू शकते. यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि अपचन तसेच गॅसची समस्या होऊ शकते.
केळीमध्ये हेल्दी फॅटस आणि कॅल्शियम असते. केळी खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये यामुळे सर्दी खोकल्याची समस्या होऊ शकते.
केळी खाल्ल्यावर शरीरात इन्सुलिन मोठ्या प्रमाणात प्रभावित होते. काकडी खाल्ल्यानंतरही पाणी पिऊ नये. कारण यात ९५ टक्के पाणी असते. जर हे खाल्ल्यानंतर पाणी प्यायले तर पचनसंस्थेवर परिणाम होतो.
कलिंगड अथवा खरबूज खाल्ल्यानंतरही पाणी प्यायल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो. हे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास अॅसिडिटी आणि ब्लोटिंगची समस्या सतावते.
जाणून घ्या प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया चेन्नई : JEE Advanced 2024 म्हणजेच, संयुक्त प्रवेश…
'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली…
कधी जाहीर होणार निकाल? मुंबई : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच CBSE बोर्डाच्या दहावी आणि…
जाणून घ्या नेमकं कसं उजळलं कर्मचाऱ्यांचं नशीब सिंगापूर : साधारणत: कंपन्यांकडून सणासुदीला किंवा नवीन वर्षाच्या…
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या विजयासाठी जोरदार तयारी करत…
सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भगव्याचा अवमान केला चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात मुंबई :…