बदलापूर : बदलापूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असल्याने शहरातील पोलिसांची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बदलापूर पूर्वेला मंजूर कर्मचारी फक्त १२२ असून सध्या १०५ पोलीस कर्मचारी तैनात आहेत,
तर पश्चिमेला मंजूर कर्मचारी ५० असून सध्या ७० पोलीस कर्मचारी तैनात आहेत. त्यामुळे पोलिसांवरच ताण पडत आहे. बदलापुरात दिवसासुद्धा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच करोनाचे संकट सुरू आहे. त्यामुळे बदलापुरातील पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकाऱ्यांसह नवीन पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी केलेली आहे.
विशेष: भालचंद्र ठोंबरे अर्जुन युधिष्ठिरचा वध करण्यास निघतो, तेव्हाचा कौरव पांडवांमधील महाभारताच्या युद्धाचा १७वा दिवस.…
फिरता फिरता: मेघना साने अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन ही संस्था दरवर्षी महाराष्ट्रातील काही सामाजिक संस्थांना निधी…
प्रासंगिक:अरविंद श्रीधर जोशी अगदी परवाचीच गोष्ट, एका बैठकीसाठी भाईंदरला गेलो होतो. ठाण्याला परत यायला निघालो.…
आनंदी पालकत्व: डाॅ. स्वाती गानू हे तर निर्विवाद सत्य आहे की, प्री-टीन्स असो की टीनएजर्स…
नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे प्रसिद्ध बंगाली साहित्यिक शक्तीपद राजगुरू यांच्या ‘नया बसत’ या कादंबरीवर आधारित ‘अमानुष’(१९७५)…
कोकणी बाणा: सतीश पाटणकर मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता आहे. मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले…