रत्नागिरी (प्रतिनिधी) : एकात्मिक फलोत्पादन योजनेंतर्गत इंडो-इस्रायल प्रकल्प राबविण्यासाठी दापोली तालुक्यातील पाच गावांची निवड करण्यात आली आहे. यासाठी १ कोटी…
रत्नागिरी (वार्ताहर) : रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा मुंबई-गोवा महामार्ग हा सध्या खडतर झाला असून पावसामुळे चौपदरीकरणाचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरु आहे.…
रत्नागिरी (प्रतिनिधी) : पैसे आणि सोन्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार असलेल्या विनायक राऊत यांचे हात लोकांच्या खिशात जातात, असं त्यांच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी…
रत्नागिरी (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स हा निर्देशांक विकसित केला असून, त्यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांच्या डिजिटल उपस्थितीसाठी गुण…
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कुंभार्ली घाटाला देखील बसला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळं कुंभार्ली घाटानजीक सोनपात्र…
रत्नागिरी (हिं.स.) : जयगड समुद्रात उलटलेले सिंगापूर येथील तेलवाहू कंपनीची अजस्र नौका लाटांच्या तडाख्याने उलटली असून ती सोमवारी मध्यरात्री गुहागरच्या…
चिपळूण (वार्ताहर) : गेली दोन वर्षे कोरोनाची महामारी असल्यामुळे सर्वच ठिकाणी धार्मिक स्थळे व पर्यटन स्थळे यावर बंदी होती, त्यामुळे…
खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचे यावर्षी पावसाळ्यात पितळ उघडे पडत चालले असून मोठमोठे अपघात होतील, अशी धक्कादायक परिस्थिती…
चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील गणेश मित्र मंडळ नारदखेरकी जाधववाडी स्थानिक मुंबई व महिला मंडळ यांच्यावतीने दोन एकर क्षेत्रामध्ये सामूहिक भात…
मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम यांनी अखेर आपल्या नेतेपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रामदास…