रत्नागिरी

रत्नागिरीत परशुराम घाटात दोन ठिकाणी कॅमेरे

रत्नागिरी (हिं.स.) : दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन न्यायालयाच्या निर्देशानुसार परशुराम घाटात दोन ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.काही दिवसांपासून कोसळत…

3 years ago

चिपळूण, खेड, लांजा, राजापूरसह संगमेश्वर तालुक्यातील २९१ गावे इकोसेन्सिटीव्ह झोनमध्ये

रत्नागिरी (प्रतिनिधी) : केंद्रीय पर्यावरण व जलवायु परिवर्तन मंत्रालयाने ६ जुलैला इको इकोसेन्सिटीव्ह संदर्भात अधिसूचना काढली आहे. कस्तुरीरंगन समितीच्या अहवालानुसार…

3 years ago

देवरुखमध्ये शहीद जवान स्मारकासाठी लढाऊ विमान मंजूर

देवरुख (प्रतिनिधी) : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्यावतीने उभारलेल्या शहीद जवान स्मारकासाठी HPT-३२ या प्रकारचे लढाऊ विमान मंजूर झाले…

3 years ago

वाशिष्ठी माई रक्षण कर; चिपळूणवासीयांची आर्त विनवणी

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूणकरांच्या नशिबी २२ जुलै २०२१ सारखा भयंकर दिवस पुन्हा येऊ दे नको, वाशिष्ठी माई आमचं रक्षण कर,…

3 years ago

मुरुडमध्ये समुद्राच्या उधाणामुळे लाखोंचे नुकसान

दापोली (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुरुड येथे समुद्राला आलेल्या उधाणामुळे येथील बागायतदारांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सुरूबन, नारळ, पोफळीच्या बागा उद्ध्वस्त…

3 years ago

आंतरराज्य नेमबाजी स्पर्धेत आरवलीच्या रुई विचारे हिची चमकदार कामगिरी

देवरूख (प्रतिनिधी) : चंदिगड येथे ६ जुलै रोजी पार पडलेल्या एनसीसी आंतरराज्यीय नेमबाजी क्रीडा स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील आरवलीची सुकन्या असलेल्या…

3 years ago

रत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी – उदय सामंत

रत्नागिरी (हिं.स.) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली असून, समितीही स्थापन करण्यात आली आहे. येथील…

3 years ago

कोंढेतडजवळील मातीचा भराव ठरतोय पूरस्थितीला आमंत्रण

राजापूर (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर सर्वाधिक उंचीचा पूल बांधण्यात आला. या पुलाच्या बांधकामावेळी संबंधित ठेकेदार कंपनीने नदीपात्राच्या…

3 years ago

रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्योत्पादनात ३५ हजार मेट्रिक टनाची वाढ

रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोरोना कालावधीत मच्छीमारीत आलेल्या अडथळ्यांमुळे म्हणावी तशी मासेमारी न झाल्याने मत्स्यढ़ साठ्यात झालेली वाढ, समुद्रातील अंतर्गत प्रवाहांमुळे…

3 years ago

राजापूर तालुक्यातील शून्य पटसंख्या असलेल्या बंद शाळांची संख्या पोहोचली ३२ वर

राजापूर (प्रतिनिधी) : राजापूर तालुक्यातील शून्य पटसंख्या असलेल्या तीन शाळा या वर्षी बंद झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील शून्य पटसंख्या असलेल्या…

3 years ago