रत्नागिरी

निवडणुकीनंतर उबाठा सेनेचे अस्तित्व संपून जाईल: नारायण राणे

रत्नागिरी : येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उबाठा) चे अस्तित्व "पुसून" जाईल, त्याला एकटे उद्धव ठाकरे जबाबदार असतील, असा घणाघात भाजप…

4 weeks ago

Narayan Rane : कोकणात येऊन बोलून दाखवा, मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी दाखवतो!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान रत्नागिरी : सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचाराची रणधुमाळी सुरु…

4 weeks ago

Narayan Rane : भव्य शक्तिप्रदर्शन करत नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे लोकप्रिय उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल…

1 month ago

Narayan Rane: नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election) मतदानाला (vote) उद्यापासून सुरुवात होत आहे. उद्या पहिल्या टप्यातील मतदान…

1 month ago

कोकणच्या विकासासाठी महायुतीला साथ द्या

आपल्या हक्काचा खासदार केंद्रात पाठवण्याचे नारायण राणे यांचे आवाहन संगमेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक विकसित राष्ट्र म्हणून…

1 month ago

Narayan Rane : महायुतीचा उमेदवार अडीच लाखांच्या मताधिक्क्याने जिंकणार

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा आत्मविश्वास उबाठा सेनेच्या उमेदवाराचे डिपॉझिट करणार जप्त चिपळूण : सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचा विकास करण्याचा आपला…

1 month ago

आपल्या हक्काचा खासदार निवडून द्या!

भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांचे महायुतीच्या मेळाव्यात आवाहन चिपळूण : सध्याच्या खासदाराने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कोणतेही काम…

1 month ago

Congress : काँग्रेसला धक्क्यांवर धक्के! राजापूरमधील कुणबी समाजाचे नेते करणार भाजपमध्ये प्रवेश

भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होणार पक्षप्रवेश राजापूर : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जवळ येत असतानाच काँग्रेसला (Congress) धक्क्यांवर…

1 month ago

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पेट्या पाठविण्याची परंपरा कायम

वाशीत १ लाख २२ हजार हापूस पेट्या रत्नागिरी : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोकणचा हापूस बाजारात पाठविण्याची परंपरा यंदाही अनेक बागायतदारांनी जपली आहे.…

1 month ago

जांभरुणात एकाच ठिकाणी पंचवीस ते तीस खोदशिल्प

रत्नागिरी : तालुक्यातील जांभरुण गावातील कातळशिल्पांना ऐतिहासिक महत्त्व आहे. यामध्ये एकाच ठिकाणी नऊ मनुष्याकृती असून त्यातील एक आकृती, तर आठ…

2 months ago