ठाणे (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या १० एमएलडी अतिरिक्त पाण्यावर स्वतःच प्रक्रिया करण्याचा निर्णय अखेर ठाणे महापालिकेने घेतला आहे. यासाठी…
डहाणू (वार्ताहर) : डहाणू शहरात पावसाळ्यात कंक्राडी नदीला येणाऱ्या पुरामुळे शहरातील घरे, दुकाने यांच्या होणाऱ्या वार्षिक आर्थिक नुकसानाचे कारण शोधून…
विरार (वार्ताहर) : रस्ता रुंदीकरणासाठी चक्क तलाव आठ ते दहा फूट बुजवून माती भराव करून रस्ता बनवण्याचे काम वसई-विरार महापालिकेने…
नाशिक (प्रतिनिधी) : मोदी सरकारच्या गरीब कल्याण कार्यक्रमामुळे शोषित, वंचितांना संरक्षण मिळाले आहे, तसेच कोरोना काळात ८० कोटी जनतेला मोफत…
बीड (वृत्तसंस्था) : माझी चिंता करू नका. मला सगळे विचारतात तुमचे भविष्य काय आहे. उद्या काय होणार आहे? तुम्हाला काय…
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढतच चालली असून सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी राज्यात एक हजार १३४ नव्या रुग्णांची…
नाशिक (प्रतिनिधी) : नवीन मालमत्ता विकत घेतल्यानंतर त्यांची नोंदणी करणे सुलभ व्हावे यासाठी आता ग्राहकांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज…
वाडा (वार्ताहर) : वाडा तालुक्यातील डाहे येथून वाड्याच्या दिशेने प्रवासी घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरचा सकाळच्या सुमारास देवळी फाटा येथे अपघात झाला.…
मुंबई : शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांपैकी कोणीही माघार घेतली नसल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता भाजप-शिवसेनेत चुरस वाढली आहे. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या…
मुंबई : आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते तसेच त्या राष्ट्रावर…